महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA 2.0)’ हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अनुकूल शेतीचा एक मोठा उपक्रम आहे.या प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम…
Category: कृषी योजना महाराष्ट्र
कृषी विभाग योजना 2026 महाराष्ट्र शासन
सोयाबीन कापूस अनुदान हे. ५००० रु. खात्यामध्ये जमा, मिळाले नसेल तर लवकर हे काम करा | Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra
Soyabean Kapus Anudan Yojana Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. सरकारने या योजनेअंतर्गत ५० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत अनुदान जमा केलं आहे. परंतु,…
Online Application मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2026 माहिती
योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
जुनी विहीर दुरुस्ती योजना 2026: स्वावलंबन योजना महाराष्ट्र अर्ज
Dr Babasaheb Ambedkar Swavalamban yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, जल सिंचन हे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी महत्वाची गोष्ट आहे पाण्याविना शेती नाही. राज्य शासनाचे हिचं गोष्ट लक्ष्यात घेतली आहे आणि शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
कृषी समृद्धी योजनेतील वैयक्तिक शेततळे योजना | पात्रता, अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाच्या कृषी समृद्धी योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे खोडकामासाठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, जलसंचय वाढविणे आणि उत्पादनात वाढ करणे हा आहे. 🔹…
कृषी समृद्धी योजना 2026 : रुंद सरी वरंबा (BBF) यंत्रावर 50% अनुदान | ₹70,000 पर्यंत लाभ कसा मिळवावा?
नमस्कार शेतकरी बांधवांनो , कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा घटक मंजूर करण्यात आला आहे —रुंद सरी वरंबा (BBF) यंत्र अनुदान योजना! या योजनेत नेमकं काय मिळणार? किती अनुदान मिळेल? आणि अर्ज…
2020 ची पीक विमा नुकसान भरपाई आत्ता मिळणार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! GR 2026 जाहीर
खऱीप 2020 पीकविमा नुकसान भरपाईसाठी 134 कोटींचा निधी मंजूर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. खऱीप हंगाम 2020 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनसह अनेक पिकांचे मोठे नुकसान…